Latest Post

आंबेडकरी चळवळीचे शक्तिस्थान : वैशाली बुद्ध विहारात धम्म-समतेचा जागर

लातूर, दि. १४ सप्टेंबर २०२५ :लातूरच्या बौद्धनगरातील वैशाली बुद्ध विहारात बुद्ध धम्म वर्षावास या पुनीत सुसंस्कार पर्वानिमित्त उपासक–उपासिका संस्कार शिबिराचे...

Read more

🎶 पं. मुकेश जाधव यांना ‘स्मरणे’ पुरस्कार जाहीर

सुरांच्या साधनेस लाभलेलं गौरवमंडित दादर धारवाड –"साधना हीच साध्य, आणि सुरांमध्येच आयुष्याचा श्वास" या ध्यासाने आयुष्य वेचणाऱ्या पं. मुकेश जाधव...

Read more

🌱 “पर्यावरणाची सावली पेरुया” – विभागीय परिषदेचा संकल्प

विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषदेची बैठक पार पडली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली...

Read more

लातूर जिल्हा रुग्णालय : स्वप्न की वास्तव? १७ सप्टेंबरलाच उत्तर!

लातूर –“लातूरकरांच्या जीवाचा प्रश्न, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न... हा विषय राजकारणाचा नसून जगण्याचा आहे!” गत १६ वर्षांपासून...

Read more

श्री श्री रविशंकर विद्यामंदिर : अध्यात्मिक पदस्पर्शाने पुनीत झालेलं शैक्षणिक संकुल

लातूर –नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जागतिक अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि मानवतेचे संदेशवाहक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आगमनाने...

Read more

‘दिलखुलास’मध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ निमित्त विशेष संवाद

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत...

Read more

🌸 फक्त लहर नाही, भक्तीचं वादळ 🌸

लातूर व मराठवाड्यात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दिव्य उपस्थितीत उमटला ८० हजारांचा जनसागर लातूर, दि. ९ सप्टेंबर –नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर...

Read more

रयतरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एक सामाजिक उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. २ ऑक्टोबर २०१५ पासून आजपर्यंत रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड व...

Read more

चांगले कर्म करा, विश्वास ठेवा, सेवा करा, जीवन क्षणिक आहे हे लक्षात ठेवा. – श्री श्री श्री रविशंकर

लातूर, दि.९ (प्रतिनिधी) - प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, विश्वास ठेवावे, जमेल ती सेवा करावी, जीवन क्षणिक आहे हे समजून घेऊन...

Read more

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? (वैज्ञानिक समज)

खग्रास चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध येते आणि पृथ्वीची छाया चंद्रावर पडते....

Read more
Page 12 of 67 1 11 12 13 67

Recommended

Most Popular