दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

🏙️ लातूरच्या गटारीचे घाणेरडे सत्य! स्वच्छतेच्या नावावर महानगरपालिकेचे केवळ ढोंग?

लातूर (प्रतिनिधी) –शहराच्या उच्चभ्रू भागात, साईधाम परिसरात असणाऱ्या अभिनव महाविद्यालयाच्या मागील नाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. येथे लातूर महानगरपालिकेच्या...

हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे‘सौर’ कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे- श्री लोकेश चंद्र, सिएमडी महावितरण

मुंबई, १८ जून २०२५: राज्यात प्रामुख्याने सौर ऊर्जेमुळे पारंपरिक ऊर्जेच्या परिवर्तनाचा वेग वाढला आहे. येत्या पाच वर्षांत वीज निर्मितीच्या स्थापित...

आशादीप परिवार आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने  १२१ टीबी रुग्णांना न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप 

लातूर : येथील आशादीप परिवार आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने   प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत १२१  टीबी रुग्णांना मंगळवार,...

” आईचा महिमा,त्याला शब्दांचा तुटवडा.!”

आई ती आईच असते,घराशिवाय तिला,कुणाशीच देणंघेणं नसते,संसाराच्या जंजाळात,कायम भिरभिरताना दिसते,कामात कसूर होऊ नये,म्हणुन कायम सावधगिरी बाळगते! आई ती आईच असते,नऊ...

महावितरणच्या वर्धापनदिनाला विद्युत सुरक्षा अभियानाची जोड; विविध उपक्रमांमध्ये २ लाख सुरक्षा दूतांचा सहभाग

मुंबई, १७ जून २०२५: विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रकाशमान महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ या...

पुणे आणि लातूर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी पुकारलेले १५ जूनपासूनचे प्रवासी वाहतूक बंद आंदोलन तात्पुरते स्थगित

पुणे पोलीस आयुक्तांचा पुढाकार मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन लातूर : पुणे शहरात येणाऱ्या सर्व खासगी...

🔥 जिल्हा परिषदेत मद्यधुंद कर्मचारी! महिलांच्या सुरक्षिततेला धोका, प्रशासन गप्प का? 🔥

लातूर | अहमदपूर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अहमदपूर पंचायत समितीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टपाल विभागातील कर्मचारी बालाजी...

चातक पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो” हा समज की गैरसमज ?

पावसाळ्यापूर्वी साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात भारतातील बहुतांश भागात चातक पक्षी स्थलांतर करून येतो. चातक पक्षाचे आगमन हे त्याच्या आवाजावरून...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित, समृध्द आणि सुरक्षित भारत निर्माण झाला

पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती लातूर/प्रतिनिधी : २०१४ साली लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी...

Page 33 of 72 1 32 33 34 72
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News