• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

देहदान व अवयदान अभियान 23 ते 30 मार्च

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 25, 2025
in Blog
0
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लेखन – आनंद कसबेकर, छत्रपती संभाजीनगर

23 मार्च हा शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या स्मृती दिवस. हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. त्या शहिदांना अभिवादन समाज उपयोगी कृतीने व्हावे यांसाठी सर्वांना देहदान व अवयदानाचा संकल्प करावा आणि त्यासाठी जनजागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्येक वर्षी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान देहदान व अवयदान अभियान राबवत असते. 

देहदान व अवयदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.

देहदानाचा उपयोग प्रयोगशाळेत डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी तसेच इतरांना जीवनदान देण्यासाठी होतो. 

या संदर्भात अनेक शंकांचे व काही समजुतीचे निरसन करण्यासाठी प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे आपणास पुढील शंका व गैरसमजाचे प्रबोधन व्हावे याकरिता सदरील माहिती देण्यात येत आहे. 

देहदान व अवयवदान या विषयावर डॉक्टर सुद्धा अणभिज्ञ आहेत असे वाटावे अशी सध्या समाजात परिस्थिती आहे. जे काम आपल्या मृत्यूनंतर ही कामाला येण्याचे काम अवयव दान एका देहदानाने संशोधक, शल्यचिकित्सक निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे. 

एका देहदानाने 15 डॉक्टर तयार होतात. 

देहदान करण्यासाठी शरीररचना शास्त्र विभागातून प्रक्रिया केली जाते ज्यामध्ये देहदान करण्याच्या वारसाची सहमती किंवा सही लागते. 

               देहदान संदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत. 

त्यासाठी माहिती मिळवून शंकांचे निरसन व प्रश्नांचे उत्तर द्यावी लागतात त्यासाठी प्रा. डॉ. सुहास मेश्राम यांचे पुस्तक उपयोगी आहे. ज्यांनी स्वतः कुटुंबासह देहदान करण्याचा संकल्प केला आहे. 

आजच्या परिस्थितीमध्ये दहा लाख लोकांमध्ये 0.28% देहदान व अवयव दान केले जाते ते अत्यल्प असे प्रमाण आहे. 

अवयव दान करण्याने देहदान होत नाही ही तांत्रिक बाब आहे. समजावण्यासाठी देहदाना मध्ये मृतदेह जतन करण्यासाठी मृतदेहाला मानेच्याद्वारे इंजेक्शन देऊन ते दोन ते अडीच वर्ष मृतदेह चांगला राहते परंतु अवयव दान केलेल्या मृत्युदेहाला असे माने द्वारे  इंजेक्शन दिल्यानंतर मृतदेह जतन होण्याची प्रक्रिया होत नाही म्हणून अवयव दान करणाऱ्यांच्या अंत्यविधी त्यांच्या संस्काराप्रमाणे केला जाऊ शकतो देहदान करण्यासाठी संकल्प भरलेच पाहिजे असे नाही. स्मशानभूमी मध्ये घेऊन जाण्याआधी जे विधी करतात ते करण्यात येतात डॉक्टर मृत्यू प्रमाणपत्र देतात त्यानंतर देहदानाची प्रक्रिया केली जाते. यामध्ये देहदान करण्यासंबंधी एक गैरसमज आहे मृतदेहाची हेळसांड होते असे समजतात, तसे होत नसते. कारण, मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना पुस्तकाचा आदर युक्त व्यवहार करतो तसेच आदर युक्त व्यवहार होण्यासाठी मृतदेहाशी आदराने वागण्याचे विद्यार्थ्यांना अवगत केले जात असते नव्हे तशी एक प्रतिज्ञा दिली जाते. 

        या उलट आपण परंपरेच्या नावाने मृतदेहाला गादीवर झोपणाऱ्याला बांधतो इ. स्मशानभूमी मध्ये विसावा परंपरेने मध्येच खाली ठेवतो (मृतदेह) व नंतर खाली वर लाकड टाकून, वारसाला पेटवायला लावले जाते ही हेळसांड होण्यापासून व मृत्यूनंतर ही उपयोगी येण्याचे काम काहीही न करता केले जाऊ शकणारे काम आहे जे जे माझ्याकडे आहे ते ते लोकांपर्यंत गेले पाहिजे यांसाठी काही उपक्रम. 

त्वचा दान,

              *मानव-* मनुष्य मेल्यानंतर कुठलेही आजार नसलेला व्यक्ती. देहदान प्रमाणे मृतदेह घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. *पाठीच्या मागचा भाग- एकूण हाताचा पंजा एवढा घेतला जातो* त्याची तपासणी करून साठवून ठेवला जातो.

     देशातील बॉम्बस्फोट, जळीत प्रकरण, लहान मुलांचे अपघाती जळीत प्रकरण, गरम पाणी, मजूर किंवा कामगार अपघाती जळीत प्रकरण इत्यादी 40% पेक्षा जास्त जरी जाळले तरी जळणाराचा  मृत्यू केवळ जंतुसंसर्गाने होतो. कारण जळलेल्या जागी त्वचा दानातील त्वचा लावल्यास नीट होण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. कारण, 

जळल्यानंतर फोड येतात, वेदना होतात व पट्टी बांधता येत नाही पट्टी बांधून जळल्यांची उपचार करता येत नाहीत, म्हणून त्वचा अंथरूण नवीन त्याच्यावर येण्याची व मृत्यू पासून रोखण्याची शक्यता वाढते.

*नेत्रदान* 

        मृत्यूनंतर- करता येणारे हे एक असे दान आहे त्यासाठी नेत्रपेढी घरी येतात व नेत्रपटल /कॉर्निया म्हणजेच डोळ्यातील काळ्या भागावरील (लेन्स) आधी जसा दिसत होता तसाच डोळे झाकलेल्या अवस्थेत मृतदेह असतो.  देशाला 2.5 लाख अंधाना डोळ्याची गरज आहे.  नेत्रदानाने  पुढच्या जन्मात आंधळे होते अशी अंधश्रद्धा/ गैरसमज आहे.  श्रीलंका मध्ये प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करतो जगातील 66 देशांना नेत्रदानाची गरज भागवतो. 

      आपण मागणारे – देणारे होऊया. 

          *अवयव दान* – ठराविक वेळेत करावे लागते. अवयव साठवून देण्याच्या संदर्भात गैरसमज आहेत. तसेच अंतिम संस्कार पर्यावरण पूरक करता येते. शासनच लाकडे पुरवते एका मृत्युदेहाच्या अंत्यविधीसाठी दोन झाडे लागतात. यांमध्ये तांत्रिक अडचण अपवाद वगळता विवेकाचा/सदसदविवेक बुद्धीचा वारसा सांगणाऱ्यांनी तरी करावयास काय हरकत आहे. 

     स्मशानामध्ये  रक्षा दफन केली व वृक्ष लागवड केली आपल्या सोयीने अस्थिवर झाड लावणे हा विचार फक्त विचार न राहता कृतीशील व्हावे लागेल व अधिकाधिक माहिती मिळवून यासंबंधीचे गैरसमज व प्रश्नांची उत्तरे पुस्तकांमधून व्याख्याना द्वारे मिळवावी लागतील. या सप्ताहातील उपक्रम आपल्या विभागातील अंधश्रद्धा निर्मूलन केंद्राद्वारे साजरा करूया!!!

Previous Post

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक लिखीत हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स या ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

शासकीय जिल्हा ग्रंथोत्सव-२०२४🌹

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

शासकीय जिल्हा ग्रंथोत्सव-२०२४🌹

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved