• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

राग ,द्वेष ,मोह हेच आपले खरे शत्रू . भिक्खु महावीरो थेरो

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 21, 2025
in Blog
0
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूरः भगवान बुद्धानी बुद्धत्वप्राप्तीनंतर मानवाच्या दुखःचे मुळ शोधले. जगाचा कर्ताकरवीता कोण याचा विचार न करता ,माणसाने दुखःमुक्त कसे व्हावे यावर विशेष  भर दिला.बुद्ध म्हणाले बाहेरच्या जगात आपला शत्रू  कोणीच  नाही. आपल्या मनात जो क्लेश रुपी शत्रू आहे ज्यांना  राग,द्वेश,मोह म्हटले आहे,तेच आपले प्रमुख शत्रू आहेत आसे प्रतिपादन भिक्खु महावीरो थेरो यांनी वैशाली बुद्धविहार बोध्दनगर लातूर येथे बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वानिमित्त आयोजित उपासक /उपासिका संस्कार शिबीरात केले.

 पुढे बोलताना म्हणाले,जेवढे वाईट तुमचे बाहेरील शत्रू करणार नाहीत ,तेवढे वाईट तुमचे कुमार्गाला गेलेले मन करते.जेवढे चांगले आपले मातापिता ,आप्तेष्टकरणार नाहीत तेवढे भले पवित्र मार्गाला गेलेले मन करते. मनाचे विकार हेच दुःखाचे मुळ कारण आहे. जे मन अनित्य आहे .पंचइंद्रीया द्वारे मानवाला त्रुष्णेचा गुलाम करायला लावते त्या मनाचे व सतत बदलणार्या शरीराचे आपण मालक नाहीत. म्हणुनमानवी दुःखास कारणीभुत आसणार्या अविद्या व त्रुष्णा यांचा नाश  करा तरच माणुस सुखी होईल आसे विचार मांडले,

 रविवार रोजी सकाळी १० -०० ते दु. ४ -००या वेळेत हे संस्कार शिबीर संपन्न झाले. प्रथम भ.बुद्ध व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करुन बुद्धवंदना घेउन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी महाविरणचे उपअभियंता शीलरत्न सुर्यवंशी ,सेवानिव्रुत्त इंजिनियर डि, के, मोरे यांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल सिद्धांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.या शिबीरास आयु.दिक्षाराणी -विनोद खटके यांनी भोजनदान दिले.यावेळी माजी नगरसेवक सचीन मस्के ,भारतीय बौद्धमहाभेच्या जिल्हाध्यक्षा आशा चिकटे ,राजु काआबळे ,गौतम चिकाटे ,सुर्यभान लातूरकर,दामु कोरडे ,त्रंबक कवठेकर ,हरिश्चंद्र सुरवसे,उत्तम गायकवाड ,कुमार सोनकांबळे ,असित कांबळे,लताबाई चिकटे ,शकुंतला नेत्रगावकर,शीला वाघमारे,शारदा वाघमारे,सविता चिकाटे , लता गायकवाड ,लता कांबळे ,लता श्रंगारे,जनाबाई सोनवणे,मिरा शेळके,निलुबाई कांबळे आदीसह लातूरशहरातील उपासक/उपासीका मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.धम्मपालन गाथा व भन्तेजींच्या आशिर्वचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचलन केशव कांबळे यांनी केले. 

Previous Post

सूरताल संगीत महाविद्यालयाच्या वतीनेयुवा गायिका भक्ती पवार यांच्या शास्त्रीय गायनाचे आयोजन

Next Post

🪴🌿 लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे: विकासाच्या वाटचालीची प्रेरणादायी दोन वर्षे…!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

🪴🌿 लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे: विकासाच्या वाटचालीची प्रेरणादायी दोन वर्षे…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

February 22, 2026

Recent News

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

February 22, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved