• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 1, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टाटा सॉल्ट भारताच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत
आयोडिनयुक्त मीठ हा काही फक्त सरकारने निर्धारित केलेल्या आयोडिनच्या मात्रेची पूर्तता करण्यासाठी बनवलेला एखादा घटक-पदार्थ नाही, तर हे मीठ त्याहूनही अधिक मोलाचे आहे. मिठाने अन्नाला हवी तशी चव आणता येते, तसेच आयोडिनयुक्त मिठाचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी लाभ होतात. मीठ हा स्वयंपाकात सर्वाधिक वापरला जाणारा घटक असल्याने, युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायजेशन (यूएसआय) शिफारशीनुसार मिठात आयोडिन मिसळले जाते. त्यामुळे आयोडिनची कमतरता भरून निघते व या कमतरतेमुळे होऊ शकणारे विकार (आयडीडी) टाळण्यास मदत होते. गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. भारतानेही मोठ्या प्रमाणावर आयडीडीवर नियंत्रण मिळवले आहे.
‘भारत आयोडिन सर्वेक्षण २०१८-१९’नुसार, सुमारे ७६.३ टक्के कुटुंबे किमान १५ भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) आयोडिन असलेले मीठ योग्य प्रमाणात वापरतात. मात्र, या सर्वेक्षणात असेही आढळले की फक्त २२.४ टक्के लोकांना आयोडिनयुक्त मीठ सेवनाचे फायदे माहीत आहेत. आयोडिनच्या योग्य पोषणामुळे गळू (गोईटर) होण्यापासून बचाव करता येतो, याची माहिती केवळ ६१.४ टक्के लोकांना आहे.
म्हणूनच, केवळ आयोडिनच्या आपल्या दैनंदिन आरोग्यातील भूमिकेची समज नसणे महत्त्वाचे नाही, तर त्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणेही गरजेचे आहे.
१. आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मदत
आयोडिनचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याने आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मदत होते आणि मानसिक विकासासाठी ते सहाय्यक ठरते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (एनआयएन) शिफारशीनुसार, किशोरवयीन व प्रौढांसाठी १४० मायक्रोग्रॅम प्रतिदिन, १ ते १२ वयोगटातील मुलांसाठी ९०-१०० मायक्रोग्रॅम प्रतिदिन आणि गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी २२०-२८० मायक्रोग्रॅम प्रतिदिन आयोडिनचे सेवन आवश्यक आहे.
२. निरोगी गर्भधारणेस मदत
गर्भधारणेदरम्यान व बाल्यावस्थेत आयोडिनची कमतरता झाल्यास बाळाच्या मेंदूवर व बौद्धिक विकासावर परिणाम होतो. आयोडिनच्या अभावामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते, तसेच हायपोथायरॉईडिझम होण्याचा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात आयोडिन घेण्याची गरज असते.
३. मुलांमध्ये मेंदूच्या विकासास सहाय्य
मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी, विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि लहान वयात मेंदूची वाढ होत असताना आयोडिन अत्यंत महत्त्वाचे असते. पहिले १००० दिवस, म्हणजे गर्भधारणा होण्यापासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ हा थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात आयोडिनची सर्वाधिक गरज असते. काही संशोधनांनुसार, हा काळ पाचव्या वर्षापर्यंत लांबू शकतो. मेंदूतील पेशींच्या निर्मितीला, मज्जासंस्थेच्या विकासाला आणि मज्जातंतूंच्या संरक्षक आवरणाला हे थायरॉईड हार्मोन मदत करीत असते. या टप्प्यावर आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यास मेंदूचा विकास कमी होऊ शकतो आणि बौद्धिक क्षमताही कमी होण्याची शक्यता असते.
४. एकूण आरोग्यास मदत
आयोडिन हा मेंदूच्या आरोग्यासाठी आणि थायरॉईडच्या चयापचयासाठी आवश्यक घटक आहे. शरीराच्या एकूण आरोग्यास ते मदत करते. आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी होते, ज्यामुळे शरीराचेच चयापचय मंदावते आणि थकवा येतो. योग्य प्रमाणात आयोडिन घेतल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि थायरॉईड चयापचय योग्य पद्धतीने कार्य करते. त्यामुळे शरीर एकूणच निरोगी राहते.

टाटा सॉल्ट १९८३ मध्ये सादर झाले. भारताच्या आयोडिन कमतरता विकारावरील लढ्यात हे मीठ मोलाची भूमिका बजावत आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावर ब्रँडेड आयोडिनयुक्त मीठ असा लौकिक असणाऱ्या ‘टाटा सॉल्ट’ने गुणवत्तेचा एक नवा मापदंड निर्माण केला आणि संपूर्ण देशभरातील घरांमध्ये सहज उपलब्ध झाले. आजही, टाटा सॉल्ट हे विश्वास, गुणवत्ता आणि निरोगी जीवनशैलीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रत्येक कणामधून पोषण पोहोचवण्याच्या आपल्या प्रयत्नांद्वारे, टाटा सॉल्ट भारताच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत आहे.

Previous Post

🔥 मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी राज’ संपवण्याचा फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक!

Next Post

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शक

September 6, 2026

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

September 6, 2026

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

Recent News

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शक

September 6, 2026

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

September 6, 2026

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शक

September 6, 2026

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

September 6, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved