महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
( जागतिक चिमणी दिनानिमित्त लातूरचे ख्यातनाम छायाचित्रकार धनंजय गुट्टे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा छान फोटो टाकले आणि हा लेख आपल्या...
Read moreलातूर शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या दाहकतेला तोंड देत आहेत. आधी पिवळट आणि आता चक्क काळं पाणी नळाद्वारे पुरवले...
Read moreलातूर दिनांक 20: "मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक...
Read moreबँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहतआहे.संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या...
Read moreवर्धा, 19 जानेवारी 2025 – अंबानगर, वर्धा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे उद्घाटन एम.एस.आर.डी.सी.चे व्यवस्थापकीय संचालक आणि...
Read moreबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू लातूर, प्रतिनिधीः मार्च अखेर निर्धारीत केलेले वीजबील वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वीजबिलांच्या...
Read more- दिपरत्न निलंगेकर महाबोधी महाविहार, बोधगया हे जागतिक बौद्धांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तथागत गौतम बुद्ध यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली...
Read moreमहाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून महाराष्ट्रातील नामांकित समाजसेवकांसोबत लातूर जिल्ह्यातील माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर प्रकल्पाचे प्रमुख शरद केशवराव झरे यांचा समावेश आहे.महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार शरद झरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा कळंब येथे २३ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शरद झरे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण चळवळ तसेच शिक्षणापासून वंचित मुलांसाठी भरीव असे योगदान दिले आहे. लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून पहिली वृक्षारोपण चळवळ राबवून जिल्ह्यात पाच लक्ष वृक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सध्या माझं घर प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील शिक्षणापासून वंचित मुलामुलींचा सांभाळ ते करत आहेत. महात्मा गांधीच्या नई तालीम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या प्रकल्पात मुलांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शरद झरे स्वावलंबनाचे धडे शिकवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.
Read moreभारताच्या कृषी क्षेत्रात गेल्या काही दशकांत मोठे बदल घडले आहेत. यंत्रिकीकरण, गुंतवणूकदारांची वाढती उपस्थिती, सरकारच्या धोरणांचे बदल, आणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीतील...
Read moreलातूर, दिनांक 16:भारतीय घटनेचे शिल्पकार पं, पू, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यन्त उत्साहात साजरी करण्यासाठी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ...
Read more© 2024 Copyright - All right Reserved