Blog

Your blog category

जनसुरक्षा विधेयक लोकशाही मुल्यांची आणि घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करणारे आहेन्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

लातूर -कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा त्यासारख्या संघटना या व्याख्येमुळेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे जनसुरक्षा ऐवजी जन-असुरक्षा विधेयक...

Read more

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी अशोक बनसोडे व जिल्हा सचिव विजय गायकवाड यांची निवड

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची बैठक दि. 11/07/025 रोजी शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे मराठवाडा...

Read more

अलौकिक समाजकार्याबद्दल मान्यवरांचा बिजांकुर विचार परिषदेच्या वतीने कृतज्ञता सोहळा”

लातूर – सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकात्मता, अखंडता आणि सौहार्दपूर्ण वाटचालीसाठी मूल्यांची जोपासना व रुजवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे....

Read more

वैशाली सार्वजनिक  बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथेबुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्व कार्यक्रमाचे आयोजन

गुरुवार दि १०जुलै२०२५ ते मंगळवार दि.७सप्टेबर २०२५ आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या *वर्षावास*कालावधी निमित्त बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार...

Read more

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग

विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान लातूर, (प्रतिनीधी): प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक...

Read more

श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील यांचे निधन

लातूरचे मूळ रहिवासी तसेच सध्या पुनावळे, पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील (वय ९२) यांचे दिनांक ५ जुलै...

Read more

“लातूरच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय सरकारने अध्यादेशानं गिळलं! — ‘माझं लातूर’च्या लढ्यालाही फाट्यावर!”

लातूर :लातूरकरांनी जीवाचं सोनं करून जागा दिली… ‘माझं लातूर’ परिवारानं ढणाढणा आंदोलनं केली… शेकडो लोकांनी रस्त्यावर तासनतास बसून सरकारला शहाणं...

Read more

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये मोफत अन्नदान व आरोग्य शिबिर; शेकडो भाविकांना लाभ

लातूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन उमाटे कुरिअर आणि महाराष्ट्र नवनिर्माण...

Read more

“अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!”

चळवळ आक्रमक आंबेडकरी,थंडावलीय, निपचित पडलीय,कमकुवत झालीय,ऐकतांना इंगळ्या,डसल्यागत वाटतंय,मन सुन्न होतय,कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.! त्याला कारण काय ?धडाडणार्‍या तोफा,काळाच्या पडद्याआड गेल्यात,बंदुका...

Read more
Page 28 of 71 1 27 28 29 71
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News