दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक लिखीत हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स या ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी...

अधिराज जगदाळे ‘दयानंद श्री‘ तर स्वरांजली पांचाळ ‘दयानंद श्रीमती‘ची मानकरी

लातूर दि.२५ दयानंद कला महाविद्यायात मागील तीन वर्षात जे विद्यार्थी संस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य करतात तसेच शैक्षणिक...

बावची येथे आढळला आदिलशाही कालीन सुमारे ३५० वर्ष जुना ताम्रपट. पाटीलकी विकल्याचा मजहर.

हा ताम्रपट तत्कालीन राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती व इतिहास समजण्यास उपयुक्त.  बावची येथे श्री प्रकाश जाधव यांच्या संग्रही ४ पत्र्यांचा...

अकृषिकर रद्द आहे तर लातूर तहसील कार्यालयाला महानगरपालिकेचे दुकाने सील करण्याची घाई का झाली…?

महाराष्ट्र राज्य सरकारने अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित विलासराव देशमुख यांना आश्वासन...

रेणा सहकारी साखर कारखाना सत्ताधाऱ्यांची नामनिर्देशन पत्र वैद्य तर विरोधकांचे आलेले केवळ तीन नामनिर्देशक पत्र तेही ठरले अवैद्य

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये साखर पेरणी करण्यासाठी धीरज विलासराव देशमुख यांचा रस्ता झाला मोकळा. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची...

निलंगा विभागातील २२ गावांनी वीजबील केले कोरे

आपले वीजबील, आपलीच जबाबदारी गृहीत धरून ३१८९ वीजग्राहकांनी ३४ लाख ३१ हजाराचा केला भरणा, जनमित्रांच्या प्रयत्‍नांना यश लातूर, दि.२४ मार्च:...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.२४ मार्च: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.२४ मार्च: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना...

Page 48 of 65 1 47 48 49 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News