दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

कुलर वापरा पण काळजीही घ्या निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा

लातूर, दि. ७ एप्रिल: उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, व्यावसायिक दुकाने, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कुलरचा वापर...

लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवले

लातूर – लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने विमानाने मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर...

डिजिटल इंडिया की ‘कॅश इंडिया’? – सीबीएसई शाळांच्या वाढत्या अनियमिततेवर पालक त्रस्त

लातूर / मुंबई – "डिजिटल इंडिया"चा गजर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देत आहेत. रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्यापासून ते...

शालेय शिक्षणात काळाबाजार? – सीबीएसई शाळांच्या अनियमित व्यवहारांवर संसदेत चर्चा होण्याची मागणी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा गजर संपूर्ण देशभर होत असताना, सीबीएसई शाळांमधील काही घडामोडींमुळे हा...

लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय; ग्रीन कॉरिडोरद्वारे तत्काळ वैद्यकीय मदत

लातूर | ७ एप्रिल २०२५ :लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील कोकिळा बेन...

राम म्हणजेच आदर्श आचार-विचार – ह.भ.प. ज्ञानेश्वर जवळे

"प्रभू श्रीराम हेच मानवासाठी आचार व विचाराचे सर्वोत्तम प्रतीक आहेत. त्यांचं जीवन हेच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे," असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर...

अखेर लोकशाहीचा विजय : पत्रकारांच्या आंदोलनानंतर सरकारचा युटर्न, मंत्रालय प्रवेशाबाबतचा निर्णय मागे

मुंबई, ६ एप्रिल २०२५राज्यातील पत्रकारांसाठी आज एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. मंत्रालयात प्रवेशाबाबत सरकारने घेतलेला निर्णय अखेर पत्रकार संघटनांच्या आंदोलनानंतर...

सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय : शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम आणि दडलेला भ्रष्टाचार…!!!

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच जाहीर केले की आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला...

“सरकारला पत्रकारांची भीती? – मंत्रालयात मज्जाव म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा थेट प्रयत्न!”

मुंबई, प्रतिनिधी:हे सरकार कुठल्या मार्गाने चाललंय – लोकशाहीच्या की हुकूमशाहीच्या? राज्याच्या गाभ्याला हादरा देणारा निर्णय आता समोर आलाय. मंत्रालयात पत्रकारांना...

Page 50 of 71 1 49 50 51 71
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News