बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

तीन दिवसांत संस्कृत गायन, श्लोक पठण, सुभाषिते आणि भाषण स्पर्धा; २३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर : भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि...

Read more

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

Worldwide

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

खाजगी शाळांच्या मान्यता, दर्जावाढ, नव्या तुकड्या-शाखा आणि ‘ना-हरकत प्रमाणपत्रां’वरील मंत्र्यांची पकड सैल; ३ सप्टेंबरच्या परिपत्रकाने मंत्रालयात खळबळ ‘मुख्यमंत्री निर्णय अंतिम’...

Read more

Techno

विनायक सावंत यांना ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित

लातूर : एकुरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक सूर्यभान सावंत यांच्या शैक्षणिक व...

Read more

‘मला पाहा, बेलफूल वाहा!’ — बसवराज पाटील यांच्या राजकारणाचा नेमका अर्थ काय?

राजकारणात पक्ष बदलणे हा गुन्हा नाही. राजकीय भूमिका बदलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा पक्ष बदलतो,...

Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासकराज! लोकशाहीच्या पंखांना सरकारी आदेशाची कात्री?

कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आता जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना; संविधानातील 243E समोर राज्य सरकारच्या निर्णयावर गंभीर प्रश्न...

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

विनायक सावंत यांना ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित

लातूर : एकुरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक सूर्यभान सावंत यांच्या शैक्षणिक व...

Read more

Entertainment

Latest Post

विनायक सावंत यांना ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित

लातूर : एकुरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक सूर्यभान सावंत यांच्या शैक्षणिक व...

Read more

‘मला पाहा, बेलफूल वाहा!’ — बसवराज पाटील यांच्या राजकारणाचा नेमका अर्थ काय?

राजकारणात पक्ष बदलणे हा गुन्हा नाही. राजकीय भूमिका बदलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा पक्ष बदलतो,...

Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासकराज! लोकशाहीच्या पंखांना सरकारी आदेशाची कात्री?

कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आता जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना; संविधानातील 243E समोर राज्य सरकारच्या निर्णयावर गंभीर प्रश्न...

Read more

“विवाह करिअरचा शेवट नसून टर्निंग पॉईंट ठरू शकतो”: अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर यांचे शाहू महाविद्यालयात प्रतिपादन

लातूर दि.07 सप्टेंबर 2026 (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्था), लातूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या 'टेक्नोमाईंड्स कॉम्प्युटर सायन्स असोसिएशन'चे उद्घाटन...

Read more

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शक

  भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्प लातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे...

Read more

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

लातूर शहरातील नांदेड रोड परिसरातील राजा सिद्धोधन बुद्धविहारात वर्षावास कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त आयोजित धम्मदेशना कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भालचंद्र सोनकांबळे,...

Read more

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

खाजगी शाळांच्या मान्यता, दर्जावाढ, नव्या तुकड्या-शाखा आणि ‘ना-हरकत प्रमाणपत्रां’वरील मंत्र्यांची पकड सैल; ३ सप्टेंबरच्या परिपत्रकाने मंत्रालयात खळबळ ‘मुख्यमंत्री निर्णय अंतिम’...

Read more

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

( दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र ) दुष्काळ पडला की महाराष्ट्रात प्रत्येक वेळी एक प्रश्न नव्याने उभा राहतो—आकाशातून पाऊस पडत...

Read more

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

तीन दिवसांत संस्कृत गायन, श्लोक पठण, सुभाषिते आणि भाषण स्पर्धा; २३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर : भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि...

Read more

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

टाटा सॉल्ट भारताच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी कार्यरतआयोडिनयुक्त मीठ हा काही फक्त सरकारने निर्धारित केलेल्या...

Read more
Page 1 of 74 1 2 74

Recommended

Most Popular